बालपण आणि शिक्षण
मक्का येथे ११ नोव्हेंबर १८८८ रोजी खैरूद्दीन व माता यांच्या पोटी मौलाना आझाद यांचा जन्म झाला. बाबरच्या जमान्यापासून मौलाना आझाद चे पूर्वज इराणमधून भारतात आले होते. इ. स. १८५७ नंतर ते भारत सोडून मक्केला राहू लागले. पिता खैरुद्दीन अरबी भाषेचे प्रसिद्ध विद्वान होते. त्यांचा मृत्यू अबुलकलामच्या बालवयातच झाला. अबुलकलामाच्या वयाच्या दोन वर्षांनंतर ते कुटुंबासहित भारतात कलकत्त्याला आले.
Table of Contents
Toggleबालवयातल्या खेळांमधूनच अबुलकलामने ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण सिद्ध केली होती. कारण अगदी २-३ वर्ष वयापासूनच त्यांचे खेळ हे सर्वसामान्य बालकांसारखे नसून नेहमीच काही तरी वेगळे आणि विचारी होते. कलकत्त्याला आल्यावर त्यांचे शिक्षण सुरू झाले. १४ वर्षांचा ‘दर्से निजामी’ पाठ्यक्रम त्यांनी केवळ ४ वर्षांत पूर्ण केला. इ. स. १९०५ मध्ये अरबीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना काहिरा येथे ‘अलअजहद विद्यापीठात’ पाठविले. दोन वर्षांत ते शिक्षण संपवून परत भारतात आले.
मौलाना आझाद-लग्न
मौलाना आझाद वयाच्या तेराव्या वर्षी जुलेखा बेगमबरोबर त्यांचा निकाह (लग्न) झाला. मौलाना आझाद च्या प्रगतीत त्यांचा कायमचा वाटा होता.
मौलाना आझाद-'संपादक'
वयाच्या १४ व्या वर्षी ‘नौरंगे आलम’ सारख्या प्रौढ पत्राचे संपादक होऊनअबुलकलामनी आपल्या नावामागे ‘आजाद’ (आझाद) शब्द लावायला सुरुवातकेली आणि मौलाना अल्ताफ हुसैन हाली यांनी सर सैयद अहमद खाँ यांच्या लिहिलेल्या जीवनचरित्राची आलोचना करून उर्दू जगात खळबळ माजवून दिली. म्हणजे सुरुवातीपासूनच मौलाना पत्रकारिता क्षेत्रात विख्यात ठरत होते.
‘अल हिलाल’, ‘अलबलाग’, ‘पैगाम’ अशी साप्ताहिक पत्रे त्यांनी चालविली. लेखणीच्या ताकदीवरच ते राजनीतीमध्ये उतरले. त्याचबरोबर अबुलकलाम हे उच्च दर्जाचे लेखकही होते. त्यांनी तुर्जमानुल कुरान, ताज्किर, गुबारे खारित, इंडिया विंस फ्रीडम इत्यादी पुस्तकेसुद्धा लिहिली होती जी खूपच प्रसिद्ध, बहुचर्चित होती. त्यांच्या आयुष्याची दोन महान उद्दिष्टे होती-‘एक म्हणजे भारताचे स्वातंत्र्य व दुसरे हिंदू-मुसलमान एकता जी त्यांच्या या सर्व पत्रकारिता प्रकाशनामध्ये स्पष्ट झालेली आहेत व लेखनातही दिसून आलेली आहेत.
लाहोरच्या प्रसिद्ध साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्था ‘अंजुमन हिमायते-इस्लाम’मध्ये शीर्षक जलशात या १४-१५ वर्षांच्या ‘संपादक’ असलेल्या मुलाने विद्वत्तापूर्ण प्रौढत्वाचे भाषण केले, तेव्हा लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला.
मौलाना आझाद-तुरुंगवास
संपादक व लेखक म्हणून कार्य करण्यासाठी अबुलकलामांची लखनौ, अमृतसर, कलकत्ता, मुंबई, इराक, मिस्र, सिरिया, तुर्कस्तान, फ्रान्स यांसारख्या सर्व ठिकाणी भ्रमंती होत होती. या काळात फ्रान्स व्यतिरिक्त मुस्लीम देशांत प्रवास करताना त्यांना अनुभव आला की, भारतातले मुसलमान हे आपला देश भारताऐवजी इंग्रजांसाठी अधिक स्वामिभक्तीची भावना राखतात.
यासाठी मौलाना आझाद नी निश्चय केला की, ते भारतातील मुसलमानांच्या हृदयात भारतासाठी राष्ट्रीय भावना जागृतीचे काम करतील. यासाठीच त्यांनी ‘अलहिलात्ल’ पत्र काढले. पत्राची भाषा, विचार, त्यातील राजनैतिक संदेश, साहित्य-समीक्षा, धार्मिक विवाद या सर्वांचा परिणाम म्हणजे राष्ट्रात नवचेतना, जागृती होऊ लागली. परिणामतः इंग्रज सरकारने त्यांना तुरुंगात टाकले.
७ एप्रिल १९१५ ला बंगालमधून निर्वासित केले. रांचीला १९२० पर्यंत नजरकैदेत ठेवले. १९२१ मध्ये पुन्हा कैद केले. या वेळी न्यायालयात आझादांनी ब्रिटिश न्यायव्यवस्थेची खिल्लीच उडवली. म्हणून त्यांचा खटला मुद्दाम तीन महिनेपर्यंत लांबवला.
'एकता संमेलन'
सप्टेंबर १९२३ मध्ये मौलाना आझाद ना इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले. इंग्रजांच्या फोडा व झोडा नीतीनुसार इ. स. १९२४ मध्ये देशात सांप्रदायिक दंगे उसळले. तेव्हा अबुलकलाम आजाद नी ‘एकता संमेलन’ भरवून यशस्वी केले.
सायमन कमिशनला विरोध
इ. स. १९२७ ला भारतात आलेल्या सायमन कमिशनला विरोध केला. मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. म्हणून सहा महिन्यांची कैदही झाली.

काँग्रेसचे ५३ वे अध्यक्ष
इ. स. १९३५ मध्ये मौलाना आझाद काँग्रेसच्या संसदीय समितीचे सदस्य झाल्यामुळे बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, सिंध व सीमावर्ती इलाख्याच्या संसदीय मामल्यांचे दायित्व त्यांच्यावरच आले.
मुस्लीम लीगच्या माध्यमातून इंग्रजांनी सांप्रदायिक दंगे भडकवले. तेव्हा काँग्रेसचे ५३ वे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद नी हिंदुस्थानचे पूर्ण स्वातंत्र्य, लोकतंत्र व राष्ट्रीय एकता हीच घोषणा केली. त्यामुळे साहजिकच त्यांना अटक झाली.
'चले जाव' आंदोलन
८ऑगस्ट १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात आझादांना अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. ते कैदेत असतानाच त्यांची पत्नी व बहिणीचा मृत्यू झाला. त्या वेळी त्यांना पॅरोलवर सोडण्याची तयारी इंग्रज सरकारने दाखवली; पण यांनी ती नाकारली व कैदेतूनच पत्नी व बहिणीला श्रद्धांजली वाहिली. असा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील विशाल धैर्य, सहनशीलता व अविचलित स्वभाव दिसून येतो.
शिक्षणमंत्री
दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये आलेल्या मजूर पक्षाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे जाहीर केल्यानंतर भारतात निवडणुक होऊन केवळ दोन-तीन प्रदेश सोडून काँग्रेस सरकार आले. तेव्हा केंद्रीय सरकारने मौलाना अबुलकलाम आझादांना शिक्षणमंत्री केले. पण तेव्हा नेहमीप्रमाणेच हिंदू-मुसलमान दंगे उसळले.
भारताचे विभाजन झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा आलेल्या पहिल्या स्वतंत्र भारत सरकारमध्ये मौलाना आझाद हे शिक्षणमंत्री झाले.
मौलाना आझाद-कार्य
या शिक्षणमंत्री पदावरून त्यांनी शिक्षण, साहित्य, संगीत इ. क्षेत्रांत खूप मोठी अत्यंत महत्त्वाची, मूलभूत आवश्यक अशी महत्त्वपूर्ण कार्ये केली. नवनवीन योजना प्रसृत केल्या.
प्रौढशिक्षण, नवसाक्षरता, महिला शिक्षण, उच्च शिक्षणासाठी नवनवीन प्रवाह, वैज्ञानिक शब्दकोश (पारिभाषिक शब्दावली), वैज्ञानिक तांत्रिक शिक्षण, कला-संगीत-साहित्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘साहित्य अकादमी-संगीत अकादमी-कला अकादमी’ (या अकादमी आजही कार्यरत आहेत, प्रतिवर्षी त्या त्या क्षेत्रातले श्रेष्ठता पुरस्कार दिले जातात.)
विश्वविद्यालय अनुदान आयोग, ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ संस्था, ‘साहित्य अकादमी’, ‘ललित कला अकादमी’, ‘संगीत नाटक अकादमी’ अशा अनेक संस्था, अनेक आयोग व अनेक अकादमी देशाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आवश्यकतेसाठी त्यांनी निर्माण केल्या. कारण ते खरोखरीचे भारतीय संस्कृतीचे सच्चे उपासक असलेले सच्चे मुसलमान होते.
स. १९५७ शिक्षणमंत्री पदावर
इ. स. १९५२ साली रामपूर निवडणूक क्षेत्र, इ. स. १९५७ मध्ये गुडगाव निवडणूक क्षेत्र, येथून निवडून येऊन, लोकसभेमध्ये अखेरपर्यंत शिक्षणमंत्री पदावर राहून मौलाना काम करीत होते. शिक्षण मंत्रालयात सचिवांच्या पदासाठी त्यांनी श्रेष्ठ अशा शिक्षण तज्ज्ञाची नेमणूक केली.
अध्यापक वर्गाच्या कल्याणासाठी, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, तसेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी (जी मुळातल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिलेलीच आहे) मौलाना आझाद नी अत्यंत कष्टपूर्वक प्रयत्न केले.
मौलाना आझाद-मते
मौलाना अबुलकलाम आझादांच्या मते प्रेम हाच प्रत्येक धर्माचा आधार आहे. त्यांच्याजवळ लेखणीची जादू, अद्भुत वाक्शक्ती, सुदृढ रुबाबदार शरीर, सुखी समाधानी जीवन, राजनैतिक दक्षता, प्रशासनाचा अनुभव व नैपुण्य,
साहित्य-धर्म-दर्शनशास्त्राचे अधिकारपूर्ण ज्ञान, विशाल धैर्य, सहनशीलता, अविचलित स्वभाव असे नैसर्गिक व्यक्तित्त्वातून घडलेले सगुणी व्यक्तिमत्त्व होते.
मौलाना आझाद-मृत्यू
दि. २२ फेब्रुवारी १९५८ रोजी, वयाची ७० वर्षे पूर्ण करतानाच त्यांना अचानकच पैगंबरांचे बोलावणे आले आणि ते त्यांच्याबरोबर निघून गेले, पैगंबरवासी झाले.
मौलाना आझाद-'भारतरत्न'
राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या या महान विभूतीला इ. स. १९९२ मध्ये भारत सरकारने मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरविले.
Maulana Azad Information in English
Abul Kalam Azad was born in Makkah on November 11, 1888 to Khairuddin and Mata. Maulana Azad’s ancestors had come to India from Iran since the time of Babur. etc. S. After 1857 he left India and settled in Mecca.
Father Khairuddin was a famous scholar of Arabic language. He died when Abul Kalam was still a child. Two years after Abu Kalam’s age, he came to India with his family in Calcutta.
Abul Kalam proved the saying ‘A child’s feet are seen in the cradle’ from his childhood games. Because even from the age of 2-3 years, their games are not like normal children but always something different and thoughtful.
After coming to Calcutta, his education started. He completed the 14 year ‘Darse Nizami’ course in just 4 years. etc. S. In 1905, he was sent to ‘Al-Ajahd University’ in Cairo for higher education in Arabic. He returned to India after completing his education in two years. At the age of thirteen, he got married to Julekha Begum. He had a permanent share in the progress of Abul Kalam.
At the age of 14, he became the editor of a mature paper like ‘Naurange Alam’ Abul Kalam started adding the word ‘Azad’ (free) after his name Kelly and Maulana Altaf Hussain Hali by Sir Syed Ahmad Khan
By criticizing the written biography causing a stir in the Urdu world gave Maulana was famous in the field of journalism from the beginning.
He ran weekly papers like ‘Al Hilal’, ‘Alablag’, ‘Paigam’. He entered politics on the strength of his pen. At the same time, Abul Kalam was also a writer of high caliber. He also wrote books such as Turjamanul Quran, Tazkir, Gubare Kharit, India Wins Freedom etc. which were very famous and popular. There were two great aims of his life-‘one was the freedom of India and the other was Hindu-Muslim unity which was evident in all his journalistic publications and writings.
When a 14-15-year-old ‘editor’ named Jalshaat delivered a speech of scholarly maturity at Lahore’s famous literary and cultural institution ‘Anjuman Himayate-Islam’, people believed him.
Abul Kalam used to travel to all places like Lucknow, Amritsar, Calcutta, Mumbai, Iraq, Egypt, Syria, Turkey, France to work as an editor and writer. During this period, while traveling in Muslim countries other than France, he experienced that the Muslims in India were more loyal to the British than to their own country, India. For this, Azad decided that he would work to awaken a national feeling for India in the hearts of Muslims in India.
This is why he wrote the letter ‘Alhilatl’. The language of the letter, its thoughts, its political messages, literature-criticism, religious controversies all resulted in a new consciousness and awareness in the nation. As a result, the British government imprisoned him. Exiled from Bengal on 7 April 1915. Ranchi was kept under house arrest till 1920. Imprisoned again in 1921. At this time, Azad mocked the British judiciary in the court. So his trial was deliberately delayed for three months.
In September 1923, Maulana Azad was elected as the President of the Indian National Congress. According to the policy of the English people, etc. S. In 1924 communal riots broke out in the country. Then Azad succeeded by holding ‘Ekta Samelan’. etc. S. Opposed the Simon Commission which came to India in 1927.
Participated in Salt Satyagraha. So he was imprisoned for six months. etc. S. In 1935, Maulana Azad became a member of the Parliamentary Committee of the Congress and the responsibility for the parliamentary affairs of Bengal, Bihar, Uttar Pradesh, Punjab, Sindh and the border areas fell on him. The British instigated communal riots through the Muslim League. As the 53rd president of the Congress, Maulana declared India’s complete freedom, democracy and national unity. So of course he got arrested.
During the ‘Chale Jav’ movement of August 8, 1942, Azad was arrested and kept in Ahmednagar fort. His wife and sister died while he was in prison. At that time the British government showed readiness to release him on parole; But he rejected it and paid tribute to his wife and sister from prison. This shows great courage, tolerance and undisturbed nature in his personality.
After the Labor Party, which came to England after World War II, announced to give independence to India, the Congress government came to India leaving only two or three regions. Then the central government made Maulana Abul Kalam Azad the education minister. But then Hindu-Muslim riots broke out as usual. India was partitioned. When India became independent on 15 August 1947, Maulana Azad became the Education Minister in the first government of independent India.
From this post of Education Minister, he did Education, Literature, Music etc. Performed very important, very important, basic essential works in the fields. New schemes released. National level ‘Sahitya Akademi-Singet Akademi-Kala Akademi’ (these academies are still functioning, every year they Awards are given for excellence in the field.)
He created many institutions like University Grants Commission, ‘All India Council for Technical Education’, ‘Sahitya Akademi’, ‘Lalit Kala Akademi’, ‘Sangeet Natak Akademi’, many commissions and many academies for the cultural, educational and social needs of the country. Because he was a true Muslim who was a true worshiper of Indian culture.
etc. S. In 1952, Rampur constituency, etc. S. Elected from the Gurgaon constituency in 1957, Maulana served in the Lok Sabha till the end as Education Minister. He appointed Shrestha as an education expert for the post of Secretary in the Ministry of Education. Maulana Azad worked very hard for the welfare of the teaching class, to improve their economic condition, and also to give them social prestige (which is a given in the basic Indian culture).
According to Maulana Abul Kalam Azad, love is the basis of every religion. He had the magic of writing, wonderful eloquence, healthy body, happy and contented life, political vigilance, experience and skill in administration, authoritative knowledge of literature-religion-philosophy, immense courage, tolerance, undisturbed nature.
On February 22, 1958, when he reached the age of 70, he suddenly received the call of the Prophet and left with him, becoming a Prophet. This great Vibhuti, which is a symbol of national unity, etc. S. In 1992, the Government of India honored India’s highest civilian award ‘Bharat Ratna’ posthumously.
मौलाना अबुल कलाम आजाद पर निबंध हिंदी
अबुल कलाम आज़ाद का जन्म 11 नवंबर, 1888 को मक्का में खैरुद्दीन और माता के यहाँ हुआ था। मौलाना आज़ाद के पूर्वज बाबर के समय से ही ईरान से भारत आये थे। आदि एस. 1857 के बाद उन्होंने भारत छोड़ दिया और मक्का में बस गये।
पिता खैरुद्दीन अरबी भाषा के प्रसिद्ध विद्वान थे। उनकी मृत्यु तब हो गई जब अबुल कलाम अभी बच्चे थे। अबू कलाम की उम्र के दो साल बाद वह अपने परिवार के साथ कलकत्ता से भारत आये।
मौलाना आझाद ने ‘बच्चे के पांव पालने में ही दिख जाते हैं’ वाली कहावत को अपने बचपन के खेलों से सिद्ध कर दिखाया। क्योंकि 2-3 साल की उम्र से भी उनके खेल सामान्य बच्चों की तरह नहीं बल्कि हमेशा कुछ अलग और सोच-विचार वाले होते हैं।
कलकत्ता आने के बाद उनकी शिक्षा प्रारम्भ हुई। उन्होंने 14 साल का ‘दरसे निज़ामी’ कोर्स महज 4 साल में पूरा कर लिया। आदि एस. 1905 में अरबी में उच्च शिक्षा के लिए उन्हें काहिरा के ‘अल-अजाहद विश्वविद्यालय’ में भेजा गया। दो वर्ष में अपनी शिक्षा पूरी कर वे भारत लौट आये। तेरह वर्ष की उम्र में उनका विवाह जुलेखा बेगम से हुआ। मौलाना आझाद की प्रगति में उनका स्थायी योगदान था।
14 साल की उम्र में वह ‘नौरंगे आलम’ जैसे परिपक्व पत्र के संपादक बन गए। अबुल कलाम ने अपने नाम केली के बाद ‘आजाद’ (स्वतंत्र) शब्द जोड़ना शुरू कर दिया और सर सैयद अहमद खान ने मौलाना अल्ताफ हुसैन हाली को अपना नाम दिया।
लिखित जीवनी की आलोचना करके उर्दू जगत में हलचल मचा दी, मौलाना शुरू से ही पत्रकारिता के क्षेत्र में प्रसिद्ध थे।
उन्होंने ‘अल हिलाल’, ‘अलबलाग’, ‘पैगाम’ जैसे साप्ताहिक पत्र निकाले। उन्होंने अपनी कलम के दम पर राजनीति में कदम रखा. साथ ही अबुल कलाम उच्च कोटि के लेखक भी थे। उन्होंने तुर्जमानुल कुरान, तज़किर, गुबारे खारीत, इंडिया विंस फ्रीडम आदि किताबें भी लिखीं जो बहुत प्रसिद्ध और लोकप्रिय थीं। उनके जीवन के दो महान उद्देश्य थे- ‘एक भारत की स्वतंत्रता और दूसरा हिंदू-मुस्लिम एकता जो उनके सभी पत्रकारीय प्रकाशनों और लेखों में स्पष्ट थी।
जब लाहौर की प्रसिद्ध साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्था ‘अंजुमन हिमायते-इस्लाम’ में जलशात नामक 14-15 वर्षीय ‘संपादक’ ने विद्वत्तापूर्ण परिपक्वता वाला भाषण दिया, तो लोगों ने उस पर विश्वास कर लिया।
मौलाना आझाद एक संपादक और लेखक के रूप में काम करने के लिए लखनऊ, अमृतसर, कलकत्ता, मुंबई, इराक, मिस्र, सीरिया, तुर्की, फ्रांस जैसी सभी जगहों की यात्रा करते थे। इस अवधि के दौरान, फ्रांस के अलावा अन्य मुस्लिम देशों में यात्रा करते समय, उन्होंने अनुभव किया कि भारत में मुसलमान अपने देश, भारत की तुलना में अंग्रेजों के प्रति अधिक वफादार थे। इसके लिए मौलाना आझाद ने निर्णय लिया कि वह भारत में मुसलमानों के दिलों में भारत के प्रति राष्ट्रीय भावना जगाने का काम करेंगे।
इसी कारण उन्होंने ‘अलहिलात्ल’ पत्र लिखा। पत्र की भाषा, उसके विचार, उसके राजनीतिक संदेश, साहित्य-आलोचना, धार्मिक विवाद सभी के परिणामस्वरूप राष्ट्र में एक नई चेतना और जागरूकता पैदा हुई। परिणामस्वरूप ब्रिटिश सरकार ने उन्हें कैद कर लिया। 7 अप्रैल 1915 को बंगाल से निर्वासित कर दिया गया। 1920 तक रांची में नजरबंद रखा गया। 1921 में फिर से कैद कर लिया गया। इस समय आजाद ने अदालत में ब्रिटिश न्यायपालिका का मजाक उड़ाया। इसलिए उनके मुकदमे में जानबूझकर तीन महीने की देरी की गई। सितंबर 1923 में, मौलाना आज़ाद को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष के रूप में चुना गया। अंग्रेज़ों आदि की नीति के अनुसार 1924 में देश में साम्प्रदायिक दंगे भड़क उठे। फिर मौलाना आझाद ने ‘एकता सम्मेलन’ पकड़कर सफलता हासिल की। आदि एस. ने 1927 में भारत आए साइमन कमीशन का विरोध किया।
नमक सत्याग्रह में भाग लिया। अतः उन्हें छः माह की कैद हुई। आदि। 1935 में मौलाना आझाद कांग्रेस की संसदीय समिति के सदस्य बने और बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, सिंध और सीमावर्ती क्षेत्रों के संसदीय मामलों की ज़िम्मेदारी उन पर आ गई। अंग्रेजों ने मुस्लिम लीग के माध्यम से सांप्रदायिक दंगे भड़काए। कांग्रेस के 53वें अध्यक्ष के रूप में मौलाना ने भारत की पूर्ण स्वतंत्रता, लोकतंत्र और राष्ट्रीय एकता की घोषणा की। तो निःसंदेह वह गिरफ्तार हो गया।
8 अगस्त, 1942 के ‘चले जाव’ आंदोलन के दौरान आज़ाद को गिरफ्तार कर लिया गया और अहमदनगर किले में रखा गया। जब वह जेल में थे तब उनकी पत्नी और बहन की मृत्यु हो गई। उस समय ब्रिटिश सरकार ने उन्हें पैरोल पर रिहा करने की तत्परता दिखाई; लेकिन उन्होंने इसे अस्वीकार कर दिया और जेल से ही अपनी पत्नी और बहन को श्रद्धांजलि दी। इससे उनके व्यक्तित्व में अपार साहस, सहनशीलता और निश्चिंत स्वभाव का पता चलता है।
] द्वितीय विश्व युद्ध के बाद इंग्लैंड में आई लेबर पार्टी ने जब भारत को आज़ादी देने की घोषणा की तो कांग्रेस की सरकार केवल दो या तीन क्षेत्र छोड़कर भारत आई। तब केंद्र सरकार नेमौलाना आझाद को शिक्षा मंत्री बनाया। लेकिन फिर हमेशा की तरह हिंदू-मुस्लिम दंगे भड़क उठे। भारत का विभाजन हुआ. 15 अगस्त 1947 को जब भारत आज़ाद हुआ तो मौलाना आझाद भारत की पहली सरकार में शिक्षा मंत्री बने।
शिक्षा मंत्री के इस पद से उन्होंने शिक्षा, साहित्य, संगीत आदि क्षेत्रों में अत्यंत महत्वपूर्ण, अत्यंत महत्वपूर्ण, बुनियादी आवश्यक कार्य किये। नई योजनाएं जारी की गईं. राष्ट्रीय स्तर की ‘साहित्य अकादमी-संगीत अकादमी-कला अकादमी’ (ये अकादमियाँ अभी भी कार्यरत हैं, हर वर्ष क्षेत्र में उत्कृष्टता के लिए इन्हें पुरस्कार दिये जाते हैं।)
उन्होंने सांस्कृतिक, शैक्षिक और सामाजिक आवश्यकताओं के लिए विश्वविद्यालय अनुदान आयोग, ‘अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद’, ‘साहित्य अकादमी’, ‘ललित कला अकादमी’, ‘संगीत नाटक अकादमी’ जैसी कई संस्थाएँ, कई आयोग और कई अकादमियाँ बनाईं। देश। क्योंकि वह एक सच्चे मुसलमान थे जो भारतीय संस्कृति के सच्चे उपासक थे।
आदि एस. 1952 में रामपुर निर्वाचन क्षेत्र आदि एस. एस. 1957 में गुड़गांव निर्वाचन क्षेत्र से निर्वाचित मौलाना ने अंत तक शिक्षा मंत्री के रूप में लोकसभा में कार्य किया। उन्होंने शिक्षा विशेषज्ञ के रूप में श्रेष्ठ को शिक्षा मंत्रालय में सचिव पद पर नियुक्त किया। मौलाना आझाद ने शिक्षक वर्ग के कल्याण, उनकी आर्थिक स्थिति को सुधारने और उन्हें सामाजिक प्रतिष्ठा (जो मूल भारतीय संस्कृति में दी गई है) दिलाने के लिए बहुत मेहनत की।
मौलाना आझाद के अनुसार प्रेम हर धर्म का आधार है। उनमें लेखन का जादू, अद्भुत वाक्पटुता, स्वस्थ शरीर, सुखी एवं संतुष्ट जीवन, राजनीतिक सतर्कता, प्रशासन में अनुभव एवं कुशलता, साहित्य-धर्म-दर्शन का प्रामाणिक ज्ञान, अपार साहस, सहनशीलता, अविचल स्वभाव था।
22 फरवरी 1958 को जब वे 70 वर्ष के हुए तो अचानक उन्हें पैगम्बर का बुलावा आया और वे पैगम्बर बनकर उनके साथ चले गये। यह महान विभूति, जो राष्ट्रीय एकता आदि का प्रतीक है। 1992 में भारत सरकार ने मरणोपरांत भारत के सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘भारत रत्न’ से सम्मानित किया।
मौलाना आझाद यांचा मृत्यू कधी झाला?
मौलाना आझाद यांचा मृत्यू दि. २२ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.
मौलाना आझाद यांचा जन्म कधी झाला?
मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ झाला.
मौलाना आझाद यांना भारतरत्न कधी मिळाला ?
मौलाना आझाद यांना भारतरत्न इ. स. १९९२ मिळाला.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुकलाम आजाद होते.
1947 मध्ये शिक्षणमंत्री कोण होते?
1947 मध्ये शिक्षणमंत्री मौलाना अबुकलाम आजाद होते.
अबुल कलाम आझाद यांनी कोणत्या मासिकाचे संपादन केले?
अबुल कलाम आझाद यांनी ‘अल हिलाल’, ‘अलबलाग’, ‘पैगाम’ अशी साप्ताहिक पत्रे त्यांनी चालविली