वराहगिरी वेंकट गिरी
Table of Contents
Toggleबालपण आणि शिक्षण
वडील श्री. जोगैया पंतुलु व आई श्रीमती वेंकट सुभद्रम्मा यांच्या पोटी दि. १० ऑगस्ट १८९४ रोजी ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यामधील बहरामपूर नामक कसब्यात, वराहगिरी वेंकट गिरी यांचा जन्म झाला. सात मुलगे व पाच मुली यांच्यातील हा दुसरा मुलगा. श्री. जोगैया पंतुलु एक नामांकित वकील होते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, खाते पिते कुटुंब होते.
वराहगिरी वेंकट गिरी यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. नंतर मद्रासला सीनियर केंब्रिज परीक्षा पास करून, बहरामपूरच्या काली कोटा कॉलेजमधून स्नातक (ग्रॅज्युएट) पदवी घेतली. इ. स. १९१३ मध्ये वडिलांनी गिरींना कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्लंडला पाठविण्याचे ठरविले. पण इंग्लंडऐवजी ते आयर्लंडला अभ्यासासाठी गेले.
'इंडिया सोसायटी' संघटनेचे मंत्री
धैर्य, कुशलता, समाजसेवा, जनसेवा, असीम भक्तिभाव, पुस्तकांविषयी आदर-प्रेम, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे, मदिरा व मांस यापासून आमरण दूर राहणे हे सर्व ते लहानपणापासूनच शिकत होते. परदेशात जाताना हा देशभक्त तयार होता. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी बहरामपूरमध्ये एक ग्रंथालय तयार केले होते व त्यात दोन हजार पुस्तके जमविली. आयर्लंडमध्ये त्यांनी वकिलीबरोबरच प्रवासी भारतीयांची संघटना बनवली. ‘अराजक समाज’ या संघटनेचे गिरी सक्रीय सदस्य होते आणि ‘इंडिया सोसायटी’ या संघटनेचे ते मंत्री होते. आयर्लंडच्या या ‘इंडिया सोसायटी’ने भारतीय स्वतंत्रता संग्रामात फार महत्त्वपूर्ण काम केले.
' दक्षिण आफ्रिकेतील आतं ' पुस्तक
आयर्लंडच्या या ‘इंडिया सोसायटी’ने भारतीय स्वतंत्रता संग्रामात फार महत्त्वपूर्ण काम केले. आयर्लंडमध्ये असताना गिरींनी दक्षिण आफ्रिकेतील आतंक’ नावाचे एक पुस्तक लिहिले. यात त्यांनी आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराची सर्व माहिती स्पष्ट करून सांगितली होती. मग हे पुस्तक गुप्त रूपाने छापून त्याच्या प्रती भारतात पाठविल्या. पण मुंबईला त्यांचे पार्सल पकडले गेले आणि इंग्रजांनी सर्व पुस्तके जप्त केली.
वराहगिरी वेंकट गिरी-वकिली
भारतात परतल्यावर मद्रासच्या हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली. त्यांची वकिली खूप चांगली चालत होती. इंग्रज सरकारने त्यांना मुन्सफ पद स्वीकारण्याचा आग्रह केला. पण त्यांनी ही सरकारी नोकरी ठोकरली. कारण भारताला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत सरकारी नोकरी न करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. १९२१ मध्ये वकिली सोडून त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. फेब्रुवारी १९२२ मध्ये त्यांना कैद झाली. कैद्यांना मिळणारी वाईट वागणूक व जेवण या विरोधात तुरुंगात त्यांनी भूक-हरताळ केला. त्यामुळे राजकीय कैद्यांना मिळणारे अन्न व वागणूक यांत सुधारणा झाली.
'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसला' अध्यक्ष
भारतात परतल्यावर मद्रासच्या हायकोर्टात वराहगिरी वेंकट गिरी त्यांनी वकिली सुरू केली. त्यांची वकिली खूप चांगली चालत होती. इंग्रज सरकारने त्यांना मुन्सफ पद स्वीकारण्याचा आग्रह केला. पण त्यांनी ही सरकारी नोकरी ठोकरली. कारण भारताला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत सरकारी नोकरी न करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती.
१९२१ मध्ये वकिली सोडून त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. फेब्रुवारी १९२२ मध्ये त्यांना कैद झाली. कैद्यांना मिळणारी वाईट वागणूक व जेवण या विरोधात तुरुंगात त्यांनी भूक-हरताळ केला. त्यामुळे राजकीय कैद्यांना मिळणारे अन्न व वागणूक यांत सुधारणा झाली.तीन महिन्यांच्या कारावासानंतर खडगपूरच्या रेल्वे कारखान्यातील कामगारांच्या कायदेशीर मागण्यांसाठी १४ फेब्रुवारी १९२७ ला गिरींच्या नेतृत्वाखाली फार मोठा हरताळ केला.
यात ३५००० कामगार सहभागी झाले होते. हा हरताळ खूपच यशस्वी झाला आणि श्री. वराहगिरी वेंकट गिरी श्रमिक नेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसला’ जन्म दिला. इ. स. १९२७ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या संमेलनात ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ‘त्यांनी प्रतिनिधित्व केले. इ. स. १९३२ मध्ये भारतीय श्रमिक महासंघाच्या प्रथम अधिवेशनात गिरींनी अध्यक्षीय भाषण केले होते
वराहगिरी वेंकट गिरी-श्रममंत्री
इ. स. १९३७ मध्ये गिरी मद्रास विधानसभेत निवडून आले व २ वर्ष श्रम व उद्योगमंत्री झाले. नंतर इ. स. १९४६ मध्ये भद्रा विधानसभेसाठी निवडले गेले व वर्षभर श्रममंत्री होते. मग मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन श्रीलंकेमध्ये भारतीय उच्चायुक्त पदग्रहण केले. इ. स. १९६२ मध्ये पहिल्यालोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होऊन श्रममंत्री झाले .

वराहगिरी वेंकट गिरी-राज्यपाल
इ. स. १९५७ मध्ये गिरींनी उत्तर प्रदेशाचे राज्यपाल पद स्वीकारले. नंतर केरळ व म्हैसूर राज्यांचेही ते राज्यपाल झाले.
वराहगिरी वेंकट गिरी-राष्ट्रपति
वराहगिरी वेंकट गिरी १३ मे १९६७ ला उपराष्ट्रपती झाले. दि. २४ ऑगस्ट १९६९ रोजी भारताच्या राष्ट्रपतिपदाची शपथ त्यांनी घेतली.आपल्या कार्यकाळात समाजवादी राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी अनेक कायदे केले.
बँकांचे राष्ट्रीयीकरण, कमाल जमीनधारणा मर्यादा कायदा, भूतपूर्व नरेशांचे प्रिवी पर्स समाप्ती, प्रत्यक्ष भारत-पाक युद्धाच्या वेळी सीमेवर जाऊन सैनिकांना प्रोत्साहन देणे, पूर्व पाकिस्तानात जाऊन बांगलादेशाची निर्मिती अशी अनेक विधायक कामे श्री. गिरींनी पार पाडली.
वराहगिरी वेंकट गिरी-'भारतरत्न'
इ. स. १९७५ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देऊन सरकारने श्री. वराहगिरी वेंकट गिरी यांना गौरविले.
मृत्यु
६५ वर्षांच्या जनसेवेनंतर दि. २४ जून १९८० रोजी गिरी स्वर्गस्थ झाले.
v. v. giri history
Father Mr. Jogaiya Pantulu and mother Smt. Venkat Subhadramma d. Varahgiri Venkata Giri was born on August 10, 1894 in the village of Bahrampur in the Ganjam district of Orissa. He is the second son among seven sons and five daughters. Mr. Jogaia Pantulu was a renowned lawyer. It was a middle class, well-educated, wealthy family. He received his primary education at home. Later he passed the Senior Cambridge Examination in Madras and obtained his Graduate Degree from Kali Kota College, Bahrampur. etc. S. In 1913, his father decided to send Giri to England to study law. But instead of England, he went to Ireland to study.
Courage, skill, social service, public service, boundless devotion, respect and love for books, struggle for freedom, abstinence from alcohol and meat were all learned from childhood. This patriot was ready when going abroad. At the age of 12, he had created a library in Bahrampur and collected two thousand books in it. In Ireland, along with advocacy, he formed the Pravasi Indians Association. Giri was an active member of the organization ‘Arajak Samaj’ and was a minister of the organization ‘India Society’.
This ‘India Society’ of Ireland played a very important role in the Indian freedom struggle. By Giri while in Ireland
Wrote a book titled ‘Terror in South Africa’. In this, he explained all the information about the oppression of Indians living in Africa. Then this book was secretly printed and copies were sent to India. But his parcel to Bombay was intercepted and the British confiscated all the books.
After returning to India, he started practicing law in the Madras High Court. His advocacy was going very well. The British Government urged him to accept the post of Munsaf. But he failed this government job. He had vowed not to do government jobs until India got independence. In 1921, he left advocacy and participated in Satyagraha. He was imprisoned in February 1922. He went on a hunger strike in the jail against the ill treatment and food that the prisoners were getting. As a result, the food and treatment of political prisoners improved.
After three months of imprisonment, on 14 February 1927, under the leadership of Giri, the workers of the railway factory of Khadagpur staged a massive strike for their legitimate demands. 35000 workers participated in this. This hartal was very successful and Shri. Varahgiri Venkata Giri rose to prominence as a labor leader. He gave birth to ‘All India Trade Union Congress’. etc. S. In 1927, at the meeting of the International Labor Organization in Geneva, the ‘All India Trade Union Congress’
He represented. etc. S. In 1932, Giri delivered the presidential address at the first session of the Indian Labor Federation. etc. S. In 1937, Giri was elected to the Madras Legislative Assembly and became the Minister of Labor and Industries for 2 years. Later etc. S. In 1946, Bhadra was elected to the Legislative Assembly and was the Labor Minister for a year.
Then he resigned from the Cabinet and assumed the post of Indian High Commissioner to Sri Lanka. etc. S. In 1962, he won the first Lok Sabha elections on a Congress ticket. etc. S. In 1957, Giri assumed the post of Governor of Uttar Pradesh. Later he became the governor of Kerala and Mysore states. Then on 13 May 1967, he became the Vice President. d. He took oath as the President of India on 24 August 1969.
During his tenure, he passed many laws for the establishment of a socialist nation. Many constructive works like nationalization of banks, maximum land holding limit law, end of privy purse of former kings, encouragement of soldiers by going to the border during actual India-Pakistan war, creation of Bangladesh by going to East Pakistan. Giri performed.
etc. S. In 1975, the government gave the highest honor ‘Bharat Ratna’ to Shri. Honored Varahgiri Venkata Giri. After 65 years of public service Giri passed away on June 24, 1980.
varahagiri venkata giri in hindi
पिता श्री जोगैया पंतुलु और माता श्रीमती वेंकट सुभद्रम्मा। वराहगिरी वेंकट गिरी का जन्म 10 अगस्त, 1894 को उड़ीसा के गंजम जिले के बहरामपुर गाँव में हुआ था। वह सात बेटों और पांच बेटियों में दूसरे नंबर का बेटा है। श्री। जोगैया पन्तुलु एक प्रसिद्ध वकील थे। यह एक मध्यम वर्गीय, सुशिक्षित, धनी परिवार था। उन्होंने अपनी प्राथमिक शिक्षा घर पर ही प्राप्त की। बाद में उन्होंने मद्रास में सीनियर कैम्ब्रिज परीक्षा उत्तीर्ण की और काली कोटा कॉलेज, बहरामपुर से स्नातक की डिग्री प्राप्त की। वगैरह। एस। 1913 में, उनके पिता ने गिरि को कानून की पढ़ाई के लिए इंग्लैंड भेजने का फैसला किया। लेकिन वह पढ़ाई के लिए इंग्लैंड के बजाय आयरलैंड चले गए।
साहस, कौशल, समाज सेवा, जन सेवा, असीम भक्ति, पुस्तकों के प्रति सम्मान और प्रेम, स्वतंत्रता के लिए संघर्ष, शराब और मांस से परहेज़ ये सब बचपन से ही सीखे गए थे। यह देशभक्त विदेश जाते समय तैयार था। 12 साल की उम्र में उन्होंने बहरामपुर में एक पुस्तकालय बनाया था और उसमें दो हजार पुस्तकें एकत्र की थीं। आयरलैंड में वकालत के साथ-साथ उन्होंने प्रवासी भारतीय संघ का गठन किया। गिरी ‘अराजक समाज’ संस्था के सक्रिय सदस्य थे और ‘इंडिया सोसायटी’ संस्था के मंत्री थे।
आयरलैंड की इस ‘इंडिया सोसाइटी’ ने भारतीय स्वतंत्रता संग्राम में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाई। गिरि द्वारा आयरलैंड में रहते हुए’टेरर इन साउथ अफ्रीका’ नामक पुस्तक लिखी। इसमें उन्होंने अफ्रीका में रहने वाले भारतीयों पर हो रहे अत्याचार के बारे में सारी जानकारी बताई। फिर यह किताब गुप्त रूप से छापी गई और इसकी प्रतियां भारत भेजी गईं। लेकिन बंबई के लिए उनके पार्सल को रोक लिया गया और अंग्रेजों ने सभी किताबें जब्त कर लीं।
भारत लौटने के बाद वराहगिरी वेंकट गिरी उन्होंने मद्रास उच्च न्यायालय में वकालत शुरू की। उनकी वकालत बहुत अच्छी चल रही थी. ब्रिटिश सरकार ने उनसे मुंसफ का पद स्वीकार करने का आग्रह किया। लेकिन वह इस सरकारी नौकरी में असफल रहे। उन्होंने भारत को आजादी मिलने तक सरकारी नौकरी न करने की कसम खाई थी। 1921 में उन्होंने वकालत छोड़ दी और सत्याग्रह में भाग लिया। फरवरी 1922 में वराहगिरी वेंकट गिरी को कैद कर लिया गया। उन्होंने जेल में कैदियों के साथ होने वाले दुर्व्यवहार और भोजन के खिलाफ भूख हड़ताल कर दी। परिणामस्वरूप, राजनीतिक कैदियों के भोजन और उपचार में सुधार हुआ।
तीन महीने की कैद के बाद 14 फरवरी 1927 को गिरि के नेतृत्व में खड़गपुर के रेलवे कारखाने के मजदूरों ने अपनी जायज मांगों को लेकर बड़े पैमाने पर हड़ताल की। इसमें 35000 कार्यकर्ताओं ने भाग लिया. यह हड़ताल बहुत सफल रही और श्री. वराहगिरि वेंकट गिरि एक श्रमिक नेता के रूप में प्रमुखता से उभरे। उन्होंने ‘अखिल भारतीय ट्रेड यूनियन कांग्रेस’ को जन्म दिया। वगैरह। एस। 1927 में जिनेवा में अंतर्राष्ट्रीय श्रम संगठन की बैठक में ‘अखिल भारतीय ट्रेड यूनियन कांग्रेस’
उन्होंने प्रतिनिधित्व किया. वगैरह। एस। 1932 में गिरि ने भारतीय मजदूर संघ के पहले सत्र में अध्यक्षीय भाषण दिया। वगैरह। एस। 1937 में, गिरि मद्रास विधान सभा के लिए चुने गए और 2 साल के लिए श्रम और उद्योग मंत्री बने। बाद में आदि. एस। 1946 में, भद्रा विधान सभा के लिए चुने गए और एक वर्ष के लिए श्रम मंत्री रहे।
फिर उन्होंने मंत्रिमंडल से इस्तीफा दे दिया और श्रीलंका में भारतीय उच्चायुक्त का पद संभाला। वगैरह। एस। 1962 में उन्होंने कांग्रेस के टिकट पर पहला लोकसभा चुनाव जीता। वगैरह। एस। 1957 में गिरी ने उत्तर प्रदेश के राज्यपाल का पद संभाला। बाद में वह केरल और मैसूर राज्यों के राज्यपाल बने। फिर 13 मई 1967 को वे उपराष्ट्रपति बने। डी। उन्होंने 24 अगस्त 1969 को भारत के राष्ट्रपति के रूप में शपथ ली।
अपने कार्यकाल के दौरान उन्होंने समाजवादी राष्ट्र की स्थापना के लिए कई कानून पारित किये। बैंकों का राष्ट्रीयकरण, अधिकतम भूमि धारण सीमा कानून, पूर्व राजाओं के प्रिवी पर्स की समाप्ति, वास्तविक भारत-पाकिस्तान युद्ध के दौरान सीमा पर जाकर सैनिकों को प्रोत्साहन देना, पूर्वी पाकिस्तान में जाकर बांग्लादेश का निर्माण जैसे कई रचनात्मक कार्य किये गये। गिरि ने प्रस्तुति दी।
1975 में सरकार ने श्री को सर्वोच्च सम्मान ‘भारत रत्न’ दिया।वराहगिरी वेंकट गिरी का सम्मान किया। 65 वर्षों की सार्वजनिक सेवा के बाद 24 जून 1980 को गिरि का निधन हो गया।
भारताचे चौथे राष्ट्रपती कोण होते?
भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी होते .
वराहगिरी व्यंकट गिरी यांना भारतरत्न केव्हा सन्मानित करण्यात आले?
वराहगिरी व्यंकट गिरी यांना भारतरत्न 1975 सन्मानित करण्यात आले.
आपल्या देशाचे चौथे राष्ट्रपती कोण आहेत?
आपल्या देशाचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी आहेत.
वी वी गिरि भारत के कौन से राष्ट्रपति थे?
वी वी गिरि भारत के 4th राष्ट्रपति थे,
भारत का चौथा राष्ट्रपति कौन है?
भारत का चौथा राष्ट्रपति वराहगिरी वेंकट गिरी है
वी वी गिरि को भारत रत्न कब मिला था?
वी वी गिरि को भारत रत्न कब मिला था?
वी वी गिरि की मृत्यु कब हुई थी?
वी वी गिरि की मृत्यु 24 जून 1980 हुई थी
वीवी गिरी कौन से राज्य के मजदूर नेता थे?
वीवी गिरी मद्रास राज्य (अबतमिलनाडु ) से राज्य के मजदूर नेता थे
चौथा राष्ट्रपति कौन था?
चौथा राष्ट्रपति वराहगिरी वेंकट गिरी था.
What is the qualification of V. V. Giri?
v v giri full name
v v giri full name varahagiri venkata giri
VV Giri death
VV Giri death 24 June 1980
वराहगिरी वेंकट गिरी यांचा मृत्यु कधी झाला ?
वराहगिरी वेंकट गिरी यांचा मृत्यु २४ जून १९८० झाला